आमचा जाहिरनामा म्हणजे लोकांचे मत: राहुल गांधी

साकोली: काँग्रेसचा जाहिरनामा हजारो लोकांचे मत घेऊन तयार झालेला एक विचार आहे. गोरगरीब, आदिवासी, ओबीसी वर्गाच्या उत्थानासाठी काँग्रेसच्या अनेक योजना आमचे सरकार आल्यास आम्ही राबवू. दहा...

आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली, पालकांची चिंता वाढली

गोंदिया: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या अंतर्गत शासनाकडून आभासी प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी, मार्च महिन्यात राबविली...

अंगणवाडीच्या जीर्ण इमारतीचे छत कोसळले

Goregaon ◼️पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या इमारती अत्यंत धोकादायक झाल्या आहेत. त्याच इमारतीत बसून चिमुकल्यांना धडे गिरविण्यात येत आहेत. अशाच जीर्ण...