अपुर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावे- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

गोंदिया,दि.31 : जिल्ह्यातील बरेचशा सिंचन प्रकल्पाचे काम अपुर्ण असल्यामुळे पाणी टंचाई भासत असते. सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याकरीता शासन स्तरावर योग्य तो निधी देण्यात येईल....